बसा बोंबलत! विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघातून कायमचा डच्चू? IPL 2023 गाजवणाऱ्या ४ शिलेदारांना संधी

भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांना आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने हुकलावणी दिली आहे. २०२१ व २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी होती, पण संघातील दिग्गज फेल ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ आगामी वन डे वर्ल्ड कप व पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.  

भारतीय संघ आता १ महिना क्रिकेट खेळणार नाही. पुढील महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी, ३ वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. BCCI ने कालच या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. आता भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातही फेरबदल होताना दिसणार आहेत. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पूर्णपणे बदललेला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. बीसीसीआयने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवून त्या दिशेने वाटचाल केली आहे.

  • Related Posts

    SBI Clerk Main Result 2025: जल्द जारी होगा एसबीआई क्लर्क मेन्स का रिजल्ट! नोट कर लें डायरेक्ट लिंक

    SBI Clerk Main…

    OpenAI ला रहा AI डिवाइस, 555.94 अरब रुपये में खरीदी Apple के डिजाइनर की कंपनी

    OpenAI एक नए…

    Entertainment With Photo

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा मंडल ने 10वी के नतीजे घोषित किये

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा मंडल ने 10वी के नतीजे घोषित किये

    महाराष्ट्र बोर्ड 10वीं का रिजल्ट कल

    महाराष्ट्र बोर्ड 10वीं का रिजल्ट कल

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन